चला ! शिवकालीन आठवणींना उजाळा देऊया ..........

Saturday, July 23, 2011 0 comments

Read the full story

गुरुपौर्णिमा

Thursday, July 14, 2011 0 comments




गुरुपौर्णिमा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे ..........

http://balsanskar.com/marathi/lekh/273.html




महर्षी व्यास

वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. त्यांना महाभारत लिहायचे होते. लाखापेक्षा अधिक श्लोकांचा प्रचंड असा तो महाग्रंथ महाभारत ! हा प्रचंड ग्रंथ कोण लिहिणार ? असा बुद्धिमान, प्रज्ञासंपन्न, ऋतंभरा, प्रज्ञेचा महापुरुष कसा लाभायचा ?

http://balsanskar.com/marathi/lekh/194.html Read the full story